पुणे - प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस आणि पॅनिक बटणाची सक्ती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, ते कोणत्या शासकीय यंत्रणेशी जोडले जाणार याबाबतची अधिसूचना अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे शहरातील सुमारे तीन लाख सत्तर हजार वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई - मुंबई अग्निशमन दल तब्बल ५९ वर्षांनी आपली संदेशवहन यंत्रणा बदलणार आहे. नवे ‘डिजिटल मोबाईल रेडिओ’ तंत्रज्ञान यापुढे वापरण्यात येणार आहे....
म्हसरूळ - सांगलीत नानासाहेब महाडिक महाविद्यालयात राज्यस्तरीय इन्स्पायर ॲवॉर्ड प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यातून निवड झालेल्या ८९ प्रकल्पांपैकी आठ...
सांगली - मर्चंट नेव्हीत शंभर टक्के नोकरीचे आमिष दाखवून परराज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार आज...
मुख्यत्वे आर्थिक सहकार्यासाठी असलेल्या ‘सीपेक’च्या आडून चीन पाकिस्तानात संरक्षणसामग्रीचे उत्पादन करणार आहे. या माध्यमातून चीन व पाकिस्तान यांची...
औरंगाबाद - प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना पॅनिक बटण आणि जीपीएस सिस्टम बसविण्याच्या निर्णयाची सक्ती १ जानेवारीपासून लागू झाली आहे; मात्र यंत्रणेतील...
तंत्रज्ञान हा आता मानवी जीवनाचा अपरिहार्य भाग बनला आहे. विशेषतः "कॉम्प्युटर्स आणि कम्युनिकेशन्स' यासंदर्भात बोलायचं झाल्यास या "इन्फोटेक'नं माणसाचं...