आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी होत असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कर्नाटकमध्ये येवून चुकीच्या पध्दतीने प्रचार करत आहेत. या प्रचारामुळे मोदी हे पंतप्रधान कमी आणि एखाद्या गावचे सरपंचच जास्त वाटत आहेत. अशी टिका भारिप बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.