मोखाडा : मोखाडा तालुक्यात दरवर्षी जानेवारी - फेब्रुवारी पासुनच पाणी टंचाईला सुरूवात होते. चालू वर्षी 13 गावांमध्ये पाणी टंचाईला सुरूवात झालेली असून मौजे करोळ आणि वावळ्याचीवाडी येथे टिपवणं सदृष परिस्थिती निर्माण होण्याच्या मार्गावर आहे.
मागील वर्षी पाणी टंचाईग्रस्त गांवांची संख्या नव्वदीच्या घरात होती. या वर्षीही हा आकडा कायम रहाण्याचे चिन्हे आहेत. कारण हंगामी उपाययोजणे व्यतिरिक्त तालुक्यातील टंचाईग्रस्त गांवांसाठी हुकमी उपाययोजना केली जात नसल्याने वर्षानूवर्षे टंचाईग्रस्त आराखड्यावरील तीच ती गावे आजही ठाण मांडून बसलेली आहेत.
पिंपरी - जिल्ह्यातील ११५ गावे चक्क दूषित पाणी पित आहेत. याशिवाय अन्य ३५ गावांमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येत असलेली टीसीएल पावडरही निकृष्ट...
अमरावती : वृक्षलागवड मोहिमेंतर्गत यंदा वृक्षलागवडीसाठी तीन महिन्यांची मुदत राहणार आहे. या तीन महिन्यांत विभागात 3 कोटी 41 लाख 35 हजार 900...
पांगरी - बार्शी तालुक्याचा पुर्वे व उत्तरेकडील भाग हा नेहमी द्राक्षे उत्पादनासाठी अग्रेसर असताना मागील काही वर्षात अल्प झालेल्या पाऊसाच्या...
कोल्हापूर - शहराच्या पूर्वेस ही टेकडी आहे. सूर्य उगवला, की सूर्याची किरणे या टेकडीवरील त्र्यंबोली देवीला स्पर्श करून पुढे कोल्हापूर शहरावर पसरतात....
लातूर : चार वर्षापूर्वी लातूरला रेल्वेने पाणी आणले. यामुळे लातूरला लागलेला दुष्काळाचा कलंक सामुहिक प्रयत्नांतून पुसत रेल्वेने आणलेल्या पाण्याचे कर्ज...
ब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे...