मुंबई :मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ खडसेंना सरकारमध्ये समावेश आणि खडसेंचे पुनवर्सन कधी होणार? या प्रश्नांना खुद्द एकनाथ खडसेंनीच आता पुर्णविराम दिला असून आता या सरकारमधे मंत्री होण्याची अजिबात इच्छा नसल्याचे 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले आहे. जळगाव जिल्ह्यातील नादूरुस्त रस्त्यासंह प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींसह सभागृहात आणि सभागृहाबाहेर आवाज बुलंद करणार असल्याचे खडसे म्हणाले.
मुंबई: राजकारणात अनेकांचे बळी जात असतात त्यामध्येच प्रकल्पाचे बळी जाणे हे काही नवीन नाही. अखेर युतीच्या राजकारणातही कोकणात होणाऱ्या नाणार प्रकल्पाचा...
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता (डीए) वाढवून देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. यामुळे त्यांचा सध्याचा...
पिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यान प्रस्तावित तिसऱ्या आणि चौथ्या लोहमार्गाचा अंतिम अहवाल तयार झाला असून, येत्या महिन्यात तो मान्यतेसाठी रेल्वे बोर्डाकडे...
औरंगाबाद - सरकारी कामे कशी होतात, याचा अनुभव फार वाईट, अशीच सहजपणे व्यक्त होणारी प्रतिक्रिया असते. मराठवाड्याचा विकास करण्याच्या बाता मारत चार ऑक्...
भारतात बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे हे उघड दिसणारं वास्तव आहे. मात्र, सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "प्रश्न नोकऱ्यांच्या...
नवी दिल्ली: भारतरत्न म्हणजे ब्राह्मण व सवर्णणांचा क्लब आहे, असे वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले...