ठाणे - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या मोदी सरकारच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी ठाण्यातील २० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यात सुरुवातीलाच काही शेतकऱ्यांचा विरोध होत असल्याने प्रशासनाने शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. नोकरी मिळण्यासह बुलेट ट्र्ेन धावताना होणाऱ्या कंपनांचा त्रास आम्हाला होणार नाही, याची खबरदारी घ्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतची बैठक नुकतीच पार पडली. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देता जमिनीला योग्य मोबदला देऊ, असे आश्वासन या वेळी शेतकऱ्यांना देण्यात आले.
परिंचे - हरगुडे ग्राम विकास संस्थेच्या यादववाडी (ता. पुरंदर) येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक अब्दुलगनी तांबोळी व पाच विद्यार्थिनींना सादर केलेल्या...
वडगाव मावळ - ‘व्हॅलेंटाइन डे’साठी मावळ तालुक्यातून परदेशात तसेच स्थानिक बाजारपेठेत सुमारे दोन कोटी २५ लाख गुलाब फुलांची विक्री होऊन सुमारे पंचवीस...
नाशिक - मोहाडी-जानोरी (ता. दिंडोरी) या वीस हजारांहून अधिक लोकसंख्येच्या गावांनी ‘पॉलिहाउसनगरी’ म्हणून जगाच्या फुलशेतीच्या नकाशावर छबी उमटवली आहे. या...
पुणे - शिवशाही बसच्या कमी झालेल्या दरांची अंमलबजावणी बुधवारपासून (ता. १३) राज्यभरात सुरू होणार आहे. एसी स्लीपरच्या राज्यातील ४२ मार्गांचा त्यात...
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या पंतप्रधानपदाचा चेहरा असतील. मात्र, तुमच्या महागठबंधनच्या पंतप्रधानपदाचा चेहरा...
अहमदाबाद : भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार मोहीम सुरु केली असून, आज (मंगळवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपचा...