कल्याण - राज्य शासनाच्या परिवहन विभागाने कोकणासहित ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि एम.एम.आर.टी.ओ. क्षेत्रात मागेल त्याला टॅक्सी आणि ऑटो रिक्षा परवाने देण्यास सुरुवात केली. मात्र अनेक शहरातील वाहतूक कोंडी आणि कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, जुने रिक्षा आणि टॅक्सी चालक बेरोजगार होत आहेत. या योजनेला स्थगिती द्यावी अशी मागणीसाठी रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग अध्यक्ष प्रकाश पेणकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने आज यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन निवेदन देऊन समस्या मांडली.
नांदेड : पुलवामा घटनेच्या निषेधार्थ विश्वकर्मा जयंतीनिमित्त सिडको- हडको भागात काढण्यात येणारी शोभायात्रा विश्वकर्मा जयंती मंडळाच्या वतीने रद्द...
कल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुर्ण केले नाही. ही आमची फसवणूक आहे. यामुळेच आगामी...
कल्याण - छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज आपण सुरक्षित असून,...
सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषदेचे कृषी व पशु-पक्षी प्रदर्शन २६ ते १ मार्च या कालावधीत कुडाळ येथे आयोजित केले होते; मात्र आमदार वैभव नाईक यांनी त्याच...
पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’...
मुंबई - घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅसगळती होऊन भीषण स्फोट घडल्याची घटना शनिवारी रात्री कल्याण पूर्वेतील नेतवली...