केंद्रात मजबूत सरकार आल्यास देशाचा विकास होईल, अशी अपेक्षा होती. या सरकारने निवडणूक काळात दिलेले आश्वासन पाळले नाही. सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली आहे. जसा पक्ष असतो, तसेच त्या पक्षाचे नेतृत्व असते. मोदी यांचा उदो उदो केला जातो, मात्र खासदार कसे वागतात, ते आपण पाहतच आहोत.
नांदेड : आपण दोघे भाऊ-भाऊ आणि दोघे मिळून खाऊ अशी परिस्थिती सध्या युतीमध्ये निर्माण झाली आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांशी संबंध नसल्याचे जाहीर केले असले तरी त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. त्यांच्याच...
कल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुर्ण केले नाही. ही आमची फसवणूक आहे. यामुळेच आगामी...
गुहागर - शिवप्रेमी, दुर्गप्रेमी संस्था आणि व्यक्तींच्या गेल्या १५ वर्षांच्या प्रयत्नांना यश येऊन शासकीय दस्ताऐवजातून गायब झालेल्या गोपाळगड किल्ल्याला...
सांगली - शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती व्हावी, ही आमदार अनिल बाबर यांची सुरवातीपासून इच्छा होती. त्यामुळे आमदार या निर्णयावर खूश आहेत. मात्र,...
पुणे : अण्णा हजारे यांच्या उपोषणाला सुरूवात झाल्यानंतर अण्णा हजारे यांच्या विषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी 'अण्णा हजारे हे संघ...