गेल्या वर्षी 47 टक्के पीक कर्जवाटप करण्यात आले असून, 37 लाख 34 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिल्याचे सांगितले. यंदा 62 हजार 663 कोटींची पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
गडहिंग्लज - भाजप व शिवसेनेत युती होणारच होती. पण, लोकांना ती कितपत रुचेल हे सांगता येत नाही. चौकीदार चोर असल्याचे सर्वांना माहित होते. पण, तो सज्जन...
मंगळवेढा : सांगली, कोल्हापूर प्रभावी ठरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघात शेतकऱ्याच्या ऊसदरातील प्रभावी...
औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र असून, जानेवारी महिन्यात तब्बल 66, तर 11 फेब्रुवारीपर्यंत 11 शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे...
मालवण - शेतकर्यांच्या ३४ हजार कोटीची कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी केली जाईल यासह अन्य मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या....
सांगली - केंद्र व राज्यातील भाजप सरकार उद्योग, व्यवसाय, विकास, बेरोजगारांना नोकऱ्या, शेतकरी कर्जमाफीत अपयशी ठरले आहे. "भाजप' हटाओचा नारा देत...