दरम्यान, पटेल यांची नाराजी व त्यातून मिळणारा सरकारच्या अस्तिरतेबाबतचा संदेश पाहता संघही या संकटाच्या निवारणासाठी सक्रिय झाला आहे. मोदी यांचा शब्द प्रमाण मानणारे पटेल यांनी मनासारखी खाती न मिळाल्याच्या असंतोषाला अशी वाट करून देणे हे भाजपमध्ये आश्चर्याचे मानले जाते. मात्र भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुासर नितीन पटेल हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून ते बंडाचा विचारही करू शकत नाहीत
इस्लामपूर - इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ व हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेना-भाजप युतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला असल्याने या दोन्ही...
मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छूक असून...
युतीच्या जागावाटपात खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. अशातच, राष्ट्रवादीचे ‘आर्मस्ट्राँग’ नेते छगन...
औरंगाबाद/जालना - लोकसभा निवडणुकीत दक्षिण-मध्य मुंबईची जागा भारतीय रिपब्लिकन पक्षाने मागितली होती; मात्र भाजप-शिवसेनेच्या झालेल्या युतीत रिपाइंला...
माढा - सध्याचे भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (ता. २१) माढा तालुक्यातील निमगाव...
पिंपरी - महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड शुक्रवारी (ता. २२) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार असून, या सदस्यांतील एकाची निवड समितीच्या...