अनेक वर्षे पाणीटंचाईच्या झळा सोसणारे जाखले (जि. कोल्हापूर) हे पाणीदार गाव म्हणून प्रकर्षाने पुढे आले आहे. केवळ शासकीय योजनांचा आधार नव्हे, तर ग्रामस्थ विशेषतः युवकांच्या अखंड श्रमदानातून गावात जलसंधारणाची विविध दोनशे कामे पूर्ण झाली. गावाच दुष्काळ सरला असून विविध पिकांच्या माध्यमातून गावशिवारात हिरवाई फुलली आहे.
ब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे...
बेळगाव - असं म्हणतात की, गरज ही शोधाची जननी असते. सध्या दूषित पाण्याचा प्रश्न लोकांसमोर आ वासून उभा आहे. त्यासाठी घराघरांत जलशुद्धीकरण यंत्रे (वॉटर...
जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील जोतिबा मंदिरात येथे रविवार (ता २४)पासून खेट्यांना प्रारंभ होत आहे....
औरंगाबाद - जायकवाडी धरणात विदेशी पक्षी मृतावस्थेत आढळण्याच्या घटनेने खळबळ उडालेली असतानाच येथे स्थलांतरित पक्ष्यांची शिकार होत असल्याचे पुन्हा समोर...
उंच आकाशात पक्ष्यांसारखी विहरत होते. खाली समुद्र अन् वर आकाश. ती पाच मिनिटे चित्तथरारक वाटली. गोव्याला कोलम बीचवर पॅरासेलिंग पाहिले. पण आमच्या...
लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी कुटुंबीय अनेक वर्षांपासून वर्षभर भाजीपाला पिकाची शेती करतात. हंगामनिहाय भाजीपाला पिकाचे नियोजन करून...